गेल्या चार वर्षांपासून कायर येथील रॅक पॉईंटचे घोंगडे भीजतच पडले आहे. खासदारांनी मोठा गाजावाजा केलेला हा रॅक पॉईंट अद्याप केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात कायरला अजूनही खत उतरलेच नाही. ...
नगरपालिकांच्या अध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ आटोपल्याने जूनमध्ये पालिका अध्यक्षांची निवड होणार होती. त्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र विधीमंडळ अधिवेशनात ...
सततचे भारनियमन, वीज पुरवठा खंडीत होणे, तीन-तीन दिवस अंधारात दिवस काढावे लागणे, वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्यांकडून उर्मट वागणूक मिळणे या सर्व बाबींना कंटाळून सोमवारी येळाबारा ...
यवतमाळ शहरासह जिल्हय़ात भाजपाचे एकमेव नेते आहे. या नेत्याने सलग दोनदा विधानसभेत पराभव पत्करला आहे. आता त्याच नेत्याकडून शहरात भाजप नगरसेवकांमधून दुही संपुष्टात आणण्यासाठी ...
वणी विधानसभेचे नेतृत्व करणार्या वामनराव कासावारांची ही चौथी टर्म असलीतरी कुणबी मतांचे विभाजन हाच त्यांच्या विजयाचा पाया राहिला आहे. कुणबी मतदारांची एकजूट ठेऊन यावेळी काँग्रेसचा खेळ ...
विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघात कोण सक्षम उमेदवार ठरू शकतो याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. आतापर्यंत केवळ राज्यस्तरावर हे सर्वेक्षण केले जात होते. ...
पैनगंगा नदी तीरावर असलेल्या पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले आहे. पावसाळा आला की कागदी घोडे नाचविले जातात. मात्र पुनर्वसन होत नाही. तालुक्यातील रेडझोनमधील अनेक ...
विद्युत कंपनीच्या सुस्तावलेल्या कारभाराचा फटका पारवा परिसरातील गावांना वारंवार बसत आहे. थोडाही वारा आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज केव्हा येईल याचा नेम राहात नाही. ...
येथील नगरपरिषद आणि पंचायत समिती या दोनही स्थानिक स्वराज्य संस्था वार्यावर आहेत. परिणामी शहर आणि तालुक्यातील विकास कामांना चांगलाच ‘ब्रेक’ बसला आहे. ...
धरणातील मृतसाठा उपयोगात आणल्याने यवतमाळकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे, आता कुणाचे मोर्चे नाही आणि आंदोलने नाहीत. हे वाचून कुणालाही धक्का बसेल. परंतु हे चित्र खुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ...