गतवर्षी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले होते. रबी हंगाम गारपिटीने झोडपला होता. यंदा मात्र सारं काही सुरळीत होईल, या अपेक्षेसह खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर रोहिणी नक्षत्र कोरडे ...
यवतमाळ शहरात फळे पिकविण्यासाठी कारपेटचा मोठ्या प्रमाणात आणि खुलेआम वापर सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असलेली ही फळे सर्रास बाजारात विकली जात आहे. ...
तालुक्यात अनुसूचित जमाती व सामान्य कुंटुंबातील नागरिकांच्या इंदिरा आवास घरकूल योजनेतील साडेअकराशे घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी १० कोटी ९२ लाख ५० हजार रूपये निधी प्राप्त झाला आहे. ...
एसटीला महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हटल्या जाते. दिवसेंदिवस खासगी गाड्यांची संख्या वाढत आहे. ठिकठिकाणी अवैध प्रवासी वाहतूकही केल्या जाते. परंतु आजही हजारो लोक एसटीतूनच प्रवास करतात. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावर चक्क मृत व्यक्ती राबल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील चोंढी येथे उघडकीस आला. एवढेच नाही तर करळगावच्या पोस्टातून त्याच्या नावावर पैसेही काढण्यात ...
कोट्यवधीची उलाढाल असणारा बियाणे बाजार सध्या ठप्प आहे. लांबलेला पाऊस आणि आर्थिक विवंचनेत शेतकरी बियाणे खरेदीसाठी प्रचंड अनुत्सूक आहे. आतापर्यंत केवळ २० टक्केच बियाण्यांची विक्री झाली असून ...
दारव्हा रोडवर पोलिसांच्या नाकावर टिच्चून रात्री एकाच वेळी चोरीच्या एक दोन नव्हे तर तब्बल २० घटना घडल्या आहैेत. त्यातील ११ घटना एकट्या वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर नऊ यवतमाळ शहर ...
गेल्या चार वर्षांपासून कायर येथील रॅक पॉईंटचे घोंगडे भीजतच पडले आहे. खासदारांनी मोठा गाजावाजा केलेला हा रॅक पॉईंट अद्याप केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात कायरला अजूनही खत उतरलेच नाही. ...