दररोज चोरीच्या घटना घडूनही पोलीस चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याचे पाहून नागरिक सतर्क झाले. मात्र पोलिसांना आपल्या अतिउत्साही कारभाराने नागरिकांच्या या सतर्कतेलाही सुरूंग लावला. ...
शहरासह परिसरात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळाच्या तडाख्यात विजेचे खांब जमिनदोस्त झाले. वृक्ष उन्मळून पडल्याने अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक बंद झाली होती. ...
शहर आणि परिसरात वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. टिळक चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, लालपुलिया परिसर आदी ठिकाणी ...
दारव्हा नाका, लोहारा चौक येथील रेल्वे क्रॉसिंगवर रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी या खड्यांमुळे अपघात होत आहेत. पावसाळ्यात हे अपघात आणखी वाढणार आहे. ...
स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी राज्यभर व्यापक मोहीम राबविली जात असताना जुळ्या मुली झाल्या म्हणून चक्क एका विवाहितेला घराबाहेर काढण्यात आले. ही घटना दिग्रस तालुक्यातील रूईतलाव येथे घडली. ...
इयत्ता तिसरीच्या अभ्यासक्रमात नुकताच बदल करण्यात आला असून नवीन शैक्षणिक सत्रापासून हा अभ्यासक्रम लागू होणार आहे. अभ्यासक्रमात प्रथमच गोंडी भाषेचा वापर करण्यात आला असून पुस्तकाचा आकार ...
ग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामांना चाप या गोंडस नावाखाली बांधकामांच्या मंजुरीचे अधिकार आता थेट तहसीलदारांना बहाल करण्याचा घाट महसूल मंत्रालयात घातला जात आहे. या माध्यमातून राज्यातील ...
१० ते १५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना चांगले दिवस होते. गावातील चिमुकले सकाळी १० वाजता नटून-थटून जेवणाचा डब्बा घेऊन अंगणवाडीत जात असत. परंतु काळ बदलला. ...