शहर आणि परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो, या आशयाचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये उमटताच वाहतूक पोलिसांनी बेलगाम वाहतुकीविरुद्ध ...
गेल्या अनेक वर्षांपासून चार किलोमीटर लांबीच्या राजूर रिंगरोडचे काम थंडबस्त्यात पडले आहे. लोकप्रतिनिधींनी या रिंगरोडला मंजुरी मिळाल्याची आवई उठवून जनतेची दिशाभूल केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ...
वणी तालुक्यातील वेळाबाई येथील महिलांनी वाईनबारच्या विरोधासाठी शुक्रवारी दुपारी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या दिला. पोलिसांना पाचारण करून हे आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. ...
प्रचंड परिश्रम घेऊनही लोकसभा निवडणुकीत वसंत पुरके काँग्रेसला मतांची आघाडी मिळवून देऊ शकले नाही. तेथे शिवसेनेला तब्बल २७ हजारावर मतांची आघाडी मिळाल्याने काँग्रेसची हुरहूर वाढली आहे. ...
काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते अद्यापही सतरंजी उचलण्यापुरतेच मर्यादित आहेत, आमदारांच्या अवती-भोवती दलाल-कंत्राटदारांचा वावर कायम आहे, शासकीय यंत्रणेकडून क्षुल्लक कामासाठी सामान्य ...
शेतकर्यांच्या हातावर तुरी देऊन कोट्यवधी रूपये घेऊन पसार झालेल्या बहुचर्चित व्यापारी अशोक मंत्री प्रकरणात हजारो क्विंटल सोयाबीनची खरेदी पुसदच्या एका व्यापार्याने केल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...