तालुक्यातील कोलुरा येथे शॉर्ट सर्कीटने लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या घराची राखरांगोळी झाली. बियाणे खरेदीसाठी नातेवाईकांकडून आणलेल्या दीड लाख रुपयांच्या नोटाही जळून खाक झाल्या. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ख्वाजा बेग यांच्या आमदारकीचे मार्केटिंग करताना आम्हीही तुमच्या सोबत आहोत असा संदेश अल्पसंख्यक समाजाला देण्याचा प्रयत्न झाला. ...
खरीप हंगामात शेतकरी कर्जासाठी गर्दी करीत असतानाच अचानक सेवा सहकारी संस्थांच्या गटसचिवांनी बेमुदत संप पुकारल्याने अडचण निर्माण झाली आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ...
महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपनीतील कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ एक आठवड्यात दिली जाईल. ही घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री अजित पवार करतील, ...
दहावीच्या परीक्षेत दिग्रस तालुक्याचा निकाल ८९.०९ टक्के लागला असून त्याखालोखाल महागाव तालुक्याचा निकाल ८६.७६ टक्के आहे. पुसदमध्ये ८, दिग्रसमध्ये ७, महागावात २ तर उमरखेड तालुक्यातील दोन ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यवतमाळ विभागाचा कारभार कमालीचा ढेपाळला आहे. वरिष्ठांचे आदेशही या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून पाळले जात नाही. एवढेच नव्हे तर कार्यकारी ...
शासनाकडून गेली काही वर्षात महाविद्यालयांची खिरापत वाटण्यात आली. यूजीसीच्या नियमानुसार महाविद्यालयात प्राचार्याची नेमणूक करणे क्रमप्राप्त आहे. असे असतानाही यवतमाळ जिल्ह्यातील ...
दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थीसह पालकांना ११ वी प्रवेशाची चिंता लागली आहे. २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात २५ हजार ६५१ विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेतील एवढी क्षमता आहे. ...
खरिपाची पेरणी तोंडावर आली आहे़ त्यासाठी लागणारी खते व बियाणे खरेदीकरिता पैसा जवळ नसल्याने काबाडकष्ट करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर जनावरे विक्री करण्याची वेळ आली आहे़ ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला़ या वर्षी निकालात कमालीची सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. ...