विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी पिंपळगाव फाट्याजवळ ग्रामस्थांनी वेकोलिविरुद्ध रास्ता रोको आंदोलन केले. या समस्यांबाबत १० जानेवारीला ग्रामस्थांनी आंदोलन केले. त्यावेळी झालेल्या चर्चेत ...
राज्य शासनाच्या सततच्या बदलत्या निर्णयामुळे नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र मिळविणे आता प्रचंड कठीण झाले आहे़ आत्तापर्यंत सन १९९८-९९ च्यापूर्वी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असलेल्या ...
तालुक्यातील खेमकुंड येथे डायरियाची लागण झाली असून एका तरुणीचा मृत्यू झाला तर १४ जणांवर उपचार सुरू आहे. वरद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे खेमकुंड ६२४ लोकसंख्येचे गाव आहे. ...
काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करणारे वामनराव कासावार आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा का देत नाहीत, असा जाहीर सवाल पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. ...
राज्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने फेल आले आहेत. या कंपन्यांचे २५० क्विंटल बियाणे परत करण्यात आले असून त्यांच्या विरोधात खटला भरण्याच्या ...
मुसळधार पाऊस आणि त्यातच खंडीत झालेल्या विजपुरवठ्याने अंधाराचा फायदा घेत सहा चोरट्यांची टोळी चोरीच्या प्रयत्नात होती. दरम्यान मागावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. ...
ग्रामपंचायतींनी पाणी व्यवस्थापन व पाणी गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले पाहिजे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, पाण्याचा प्रत्येक थेंब साचविण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हा ...
तालुक्यातील चिलवाडी परिसरात झालेल्या वादळात प्रचंड नुकसान झाले. केळीचे पीक उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यासोबतच शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी ...
वणी-पडोली राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बांधकाम कंपनीतर्फे संथगतीने सुरू आहे. या मार्गाच्या बांधकामामुळे प्रवाशांना सुविधा निर्माण झाल्या असल्या, तरी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांपुढे ...
मृग नक्षत्रातला पहिला पाऊस मंगळवारी जिल्हयात बरसला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पहिल्याच पावसाने जिल्ह्यात ३७ मिमीची नोंद केली आहे. सर्वाधिक ७३ मिमी पावसाची नोंद ...