जिल्ह्यात यावर्षी पावसाळा लांबला असला तरी, भूजल पातळी मात्र कायम आहे. परिणामी अतिरिक्त उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याची गरज प्रशासनाला भासणार नसल्याचे भूजल ...
शासन ई- गव्हर्नसचा गाजावाजा करत आहे. नोंदणी प्रक्रिया आॅनलाईन झाली असली तरी, काम करणाऱ्या यंत्रणेची मानसिकता बदललेली नाही. त्यामुळे यवतमाळच्या तालुका भूमिअभिलेख कार्यालयात ...
विधी सल्लागारांच्या येण्याने पोलिसांना कायदेशीर ज्ञानाचे बळ मिळाले, त्यांची दोषारोपपत्रे बिनचूक जाऊ लागली, पर्यायाने खटल्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढले. परंतु त्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विधी ...
जिल्ह्यातील वणी व शिरपूर या दोन पोलीस ठाण्यांकडे पोलीस विभागाचा नेहमीच डोळा असतो़ त्यामुळे येथे आपल्या मर्जीचे ठाणेदार असावे, याकडे पोलीस अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांचे लक्ष असते़ ...
राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत डॉक्टरांनी संप पुकारल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे वाऱ्यावर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत असून रुग्ण दगावण्याचे प्रकार घडत आहेत. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी शुक्रवारी चोंढी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. ...
आमदार वामनराव कासावार यांचा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाने मंजूर केला असून आठवडाभरात नवा अध्यक्ष जाहीर केला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार ...
जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेत नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. राज्य शासनाने या नगराध्यक्षांंना मुदतवाढीचा निर्णय घेतला. कायदेशीर अडचणी आल्यामुळे शासनाने मुदतवाढीची ...