ठेवी परत मिळाव्या, यासाठी येथील महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या खातेदारांनी मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्यावर धडक दिली. वारंवार चर्चा करूनही रक्कम मिळत नसल्याने खातेदारांनी ...
दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या मागणी व दबावामुळे आमदार वामनराव कासावार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांना याच पदावर कायम ठेवण्यासाठी आता आमदारांनी ...
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तशी नोंदही शासन दरबारी आहे. मात्र विमा कंपन्यांना हा अहवाल मान्य नाही. त्यामुळे दीड लाख शेतकरी पीक ...
राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत राज्यातील ११ लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवित मदत नाकारण्यात आली आहे. केवळ २ लाख ८६ हजार ८०१ शेतकरी मदतीस पात्र दाखविण्यात आले असून त्यांना नुकसानभरपाईपोटी ८७ कोटी ...
विद्यार्थी आणि नागरिकांच्या गरजेचा गैरफायदा येथील सेतू केंद्रात घेतला जात आहे. कुठल्याही दाखल्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात आहे. यात ग्रामीण भागातील ...
ग्रामीण भागात नागरी सुविधांसाठी जागा उपलब्ध नसल्यास वनहक्क कायद्यांतर्गत जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात यापूर्वी या अंतर्गत २० दावे मंजूर करण्यात आले होती. ...
खरीप हंगामाला सुरूवात होताच जून महिन्यात ८० टक्के शेतकऱ्यांनी परेणीला सुरूवात केली़ परंतु जून महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेसा पाणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांसह आता त्यांची जनावरेही संकटात सापडली आहेत. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपली यशस्वी शैक्षणिक वाटचाल कायम ठेवीत यावर्षी युरोपियन विद्यापीठाशी शैक्षणिक अनुबंध करार करुन मानाचा तुरा खोवला आहे. ...
हमखास पाऊस बरसणारा भाग म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. मात्र यंदा निसर्गाची अवकृपा झाली. लांबलेल्या पावसाने जिल्हा कोरड्या दुुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. ...