संपूर्ण राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे २० लाख हेक्टरवरील पेरणी पूर्णत: मोडकळीस आली आहे. दुबार पेरणीची वेळही निघून जात असून विदर्भ व मराठवाड्यावर दुष्काळाची भीषण सावली आहे. ...
येथून २५ किलोमीटर अंतरावरील आंध्रप्रदेश सीमेवरील हिवरी येथील मॅग्नीज उत्खननाचे प्रकरण सात दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ ‘लोकमत’चा दणका बसताच झोपलेले तहसील प्रशासन खडबडून ...
जिल्ह्यावर सध्या दुष्काळ सदृश परिस्थितीचे संकट उभे ठाकले आहे. पेरण्या खोळंबल्या आहेत आणि ज्यांनी पेरण्या केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशा वेळी शासनाने शेतकऱ्यांना दुबार ...
पाच वर्षांपासून यवतमाळ जिल्हा नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. या स्थितीत जिल्ह्याचे पालकत्व स्विकारणारे पालकमंत्री मात्र जिल्ह्यात फिरकायला तयार नाही. आता भाजपाने पालकमंत्र्यांसाठी ...
वनविभागाने जंगलात मेंढ्यांना चारण्यास मज्जाव केला असून तीन लाख मेंढ्यांना चारायचे कोठे असा प्रश्न मेंढपाळांपुढे पडला आहे. हा प्रश्न घेऊन शेकडो मेंढपाळ बुधवारी येथील मुुख्य वनसंरक्षक कार्यालयावर ...
गावात बाळंतपण असले की आठवण होते वालीमाईची. डॉक्टरांना लाजवेल अशा निष्णात हातांनी हजारांवर बाळंतपणं केली. कोणताही मोह नाही की सन्मानाची अपेक्षा नाही. निरोप आला की, ...
बेसावध क्षणी नांदगव्हाण धरण फुटले आणि धावंडा नदीने क्षणात होत्याचे नव्हते केले. ९ वर्षांपूर्वी ९ जुलैच्या रात्री घडलेला थरार आजही दिग्रसकरांच्या जसाच्या तसा डोळ्यापुढे उभा राहतो. ...
तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध कंपन्यांचे टॉवर्स आहेत. या टॉवर्समुळे नागरिकांना धोका होण्याची शक्यता वाढली आहे. आधुनिक युगात भ्रमणध्वनीला फार महत्व आले आहे. खेडोपाडी भ्रमणध्वनी पोहोचले आहे. ...
‘अच्छे दिन आयेंगे’ म्हणत जुन्या शायनिंग इंडिया ची आठवण करुन देणाऱ्या मोदी सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने कापूस उत्पादक यवतमाळकरांच्या अपेक्षांचे ओझे मोठ-मोठ्या स्वप्नांच्या पाण्याने ...
एक, दोन नव्हे तर तब्बल दोनशेवर परिपक्व सागवान वृक्षांवर तस्करांनी कुऱ्हाड चालविली. सुमारे ४० लाख रूपये किमतीचा ६० घनमिटर लाकूडसाठा वाहनाद्वारे लंपास केला. हा गंभीर प्रकार हिवरी ...