राज्य व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. परंतु ही पेरणी करण्यासाठी ...
जिल्ह्यात मागील वर्षातील खरीप हंगामात खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांना टंचाई परिस्थितीतील गावे म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये दोन हजार ४७ गावांचा ...
ग्रामीण विकासासाठी स्वतंत्ररीत्या नियोजन करणाऱ्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नियामक मंडळाची गेली चार वर्षात सभाच झाली नाही. २४ सप्टेंंबर २०११ नंतर गुरुवार ३ जुलै रोजी ही सभा झाली. ...
यवतमाळ तालुक्यात झालेला साखर घोटाळा चांगलाच गाजत आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी ३ जुलैला अमरावती विभागीय पुरवठा उपायुक्त माधवराव चिमाजी जिल्हा दौऱ्यावर आले होते. ...
वाराणसी ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे काम देशात युध्द पातळीवर सुरू असताना पाटणबोरी ते पांढरकवडा दरम्यानच्या केवळ २५ किलोमीटरचेच काम गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळले आहे. ...
मोहा बिटमधील उकंडापोड येथील एका शेतात सुमारे तीन वर्षे वयोगटातील एक बिबट गुरूवारी मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या जबड्याला आणि पाठीला गंभीर जखमा आढळून आल्यात. ...
लाडक्या लेकीचे लग्न थाटा-माटात व्हावे ही प्रत्येक मायबापाची अपेक्षा असते. यासाठी ते पैशाची जुळवाजुळव करतात. मात्र एका पित्याला मुलीच्या लग्नासाठी काढावयास लागलेल्या भविष्य निर्वाह निधीची ...
राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कामगारांना किमान वेतन आणि कराराची थकबाकी १५ दिवसांनंतर दिली जाईल. शिवाय टी-९ रोटेशन लागू करण्यात येईल. विठ्ठलवाडी (मुंबई) आगारासह कुठलेही आगार बंद केले ...
जिल्हा परिषदेत बोगस अपंग शिक्षकाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर आता तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने अपंगत्वाची टक्केवारी वाढविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकाराने या ...