आर्णी तालुक्यातील तरोडा येथील नागरिकांनी पाण्याच्या मागणीसाठी आज नागपूर-बोरी-तुळजापूर या राज्य मार्गावर दोन तास रास्ता रोको केला. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब ...
हक्काचे नक्षत्र कोरडे गेल्यामुळे परिसरात अवर्षणप्रवण स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या फटक्यातून सावरण्यापूर्वीच यंदाही पावसाने शेतकऱ्यांशी क्रूर डाव खेळल्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र ...
पुसद तालुका कोरड्या दुष्काळाच्या सावटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या बियाण्यापैकी ४० टक्के बियाणे उगवलेच नाही. तर उर्वरित भागात पाऊस नसल्यामुळे पीक करपले आहे. ...
येथील १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत पाच-सहापेक्षा अधिक महिला सदस्य नसायच्या. परंतु नुकत्याच काढण्यात आलेल्या आरक्षणात नऊ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्यामुळे पहिल्यांदाच महिलांच्या ...
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सिंचन विहरिंच्या अनुदानाचा मुद्दा चांगलाच गाजला. कंत्राटदाराचे धनादेश काढण्यासाठी अधिकाऱ्यांकडून विशेष तत्परता दाखविली जाते. ...
घरात अठराविश्व दारिद्र्य, शेतीचा तुकडा नाही. मोलमजुरी करीत तीनही मुलींचे शिक्षण केले. आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मुलींनीही आपल्या जीवाचे रान केले. आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी ...
राखीव वनातील दोनशेवर सागवान वृक्षांची कत्तल करून सुमारे ४० लाख रूपये किमतीचा ६० घनमिटर लाकडाची तस्करी करण्यात आली. ही गंभीर घटना उघडकीस आल्यानंतरही ती हिवरी वनपरिक्षेत्र ...