पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बँकाकडून पीक विमा काढण्यासाठी प्रवृत्त केले जाते. कृषी विभागही पीक विम्यासाठी आग्रही असतो. नापिकी होवूनही शेतकऱ्यांना हा विमा मिळत नाही. २०१३ चा खरीप हंगाम ...
जिल्हयातील अनेक वस्त्या पेसा (अनुसूचित विस्तार कार्यक्रम) कार्यक्षेत्राच्या वसाहतीत येतात. या वाड्या, वस्त्या आणि पोडांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. ...
येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा वीज पुरवठा मार्लेगाव फिडरवरून होत असल्याने वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने उद्योग धोक्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तासंतास ...