ग्रामीण भागात नागरी सुविधांसाठी जागा उपलब्ध नसल्यास वनहक्क कायद्यांतर्गत जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात यापूर्वी या अंतर्गत २० दावे मंजूर करण्यात आले होती. ...
खरीप हंगामाला सुरूवात होताच जून महिन्यात ८० टक्के शेतकऱ्यांनी परेणीला सुरूवात केली़ परंतु जून महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेसा पाणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांसह आता त्यांची जनावरेही संकटात सापडली आहेत. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपली यशस्वी शैक्षणिक वाटचाल कायम ठेवीत यावर्षी युरोपियन विद्यापीठाशी शैक्षणिक अनुबंध करार करुन मानाचा तुरा खोवला आहे. ...
हमखास पाऊस बरसणारा भाग म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. मात्र यंदा निसर्गाची अवकृपा झाली. लांबलेल्या पावसाने जिल्हा कोरड्या दुुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. ...
दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थिनींना अहल्याबाई होळकर योजनेतून मोफत प्रवास सवलत आहे़ अकरावी व बारावीतील विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत मोफत प्रवास सवलत आहे़ ...
पोलिसांच्या विरोधात आणि ठाण्यातीलच १०० फूट उंच वायरसेल टॉवरवर चढून एका तरुणाने तब्बल १० तास ठिय्या दिला. आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या या अभिनव आंदोलनाने पोलिसांच्या ...
जिल्ह्याला लाभलेल्या ऐतिहासिक वारस्याची साक्ष हेमाडपंथी मंदिरे आजही देतात. या प्राचीन वास्तूंकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुर्दशा झाली. हा ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाने पुढाकार ...
पोळ्याच्या आधी हातात येणारा मूग, उडीद यावर्षी लांबलेल्या पावसाने खरीप पेरणीतून बाद झाला आहे. पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड होणारा उडीद, मूग यंदा पेरलाच गेला नाही. ...