शहरातील दोन मार्ग वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आले़ प्राशसनाने हा निर्णय जनतेच्या सुविधेसाठी घेतला़ तथापि अनेक वाहनधारकांना हा निर्णय अद्यापही पचनी पडला नाही. अनेक वाहनधारक एकेरीचे ...
जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात दुर्गम भागात असलेल्या मोरचंडी येथे व्यसनाधिनतेमुळे पिढ्याच्या पिढ्या गारद झाल्या आहेत. गावची स्थिती सुधारण्यासाठी गावातीलच सुशिक्षित युवकांनी पुढाकार घेतला आहे. ...
शहरातील पाणीटंचाईसाठी कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी पाणी चोरी ही प्रमुख आहे. अनेकांनी पाणी चोरण्यासाठी नवीन शक्कल शोधून काढली आहे. पाण्याच्या मीटरपर्यंत ...
शेतकऱ्यांना कर्ज वितरणासाठी राज्य सहकारी बँकेला जिल्हा मध्यवर्ती बँकेने ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात २३० कोटीच मंजुर करण्यात आले. जिल्हा बँकेच्या उद्दीष्टपूर्तीवर ...
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेतील तिजोरी अज्ञात चोरट्यांनी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी वजनी असल्याने चोरटे यशस्वी झाले नाही. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ...
येथील पंचायत समितीतील लेटलतिफ १८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना स्वत: पंचायत ...
सिंचनातून समृद्धीचे स्वप्न पाहत शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहिरी बांधल्यात. वेळेवर निधी मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उधार उसणे पैसे घेऊन बांधकाम केले. ...
गाजावाजा करीत विमा कंपनींनी घोषित केलेल्या कपाशी पीक संरक्षणाचे शेतकऱ्यांच्या हातात हेक्टरी केवळ १५६ रुपयेच पडत आहे. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी एक हजार १० रुपये भरले. ...
‘पाणी कोणी आये कारण म धार दिनी’ असे पंचफुला गावकऱ्यांना ओरडून सांगत होती... तिच्या हातात कुऱ्हाड होती... तिचा हा रुद्रावतार पाहून गावकरीही चक्रावून गेले. ...
‘पाणी कोणी आये कारण म धार दिनी’ असे हातात कुऱ्हाड असलेली पंचफुला गावकऱ्यांना ओरडून सांगत होती. तिचा हा रुद्रावतार पाहून गावकरीही चक्रावून गेले. घरात जाऊन बघितले तर सासरा रक्ताच्या थारोळ्यात ...