गावात बाळंतपण असले की आठवण होते वालीमाईची. डॉक्टरांना लाजवेल अशा निष्णात हातांनी हजारांवर बाळंतपणं केली. कोणताही मोह नाही की सन्मानाची अपेक्षा नाही. निरोप आला की, ...
बेसावध क्षणी नांदगव्हाण धरण फुटले आणि धावंडा नदीने क्षणात होत्याचे नव्हते केले. ९ वर्षांपूर्वी ९ जुलैच्या रात्री घडलेला थरार आजही दिग्रसकरांच्या जसाच्या तसा डोळ्यापुढे उभा राहतो. ...
तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध कंपन्यांचे टॉवर्स आहेत. या टॉवर्समुळे नागरिकांना धोका होण्याची शक्यता वाढली आहे. आधुनिक युगात भ्रमणध्वनीला फार महत्व आले आहे. खेडोपाडी भ्रमणध्वनी पोहोचले आहे. ...
‘अच्छे दिन आयेंगे’ म्हणत जुन्या शायनिंग इंडिया ची आठवण करुन देणाऱ्या मोदी सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने कापूस उत्पादक यवतमाळकरांच्या अपेक्षांचे ओझे मोठ-मोठ्या स्वप्नांच्या पाण्याने ...
एक, दोन नव्हे तर तब्बल दोनशेवर परिपक्व सागवान वृक्षांवर तस्करांनी कुऱ्हाड चालविली. सुमारे ४० लाख रूपये किमतीचा ६० घनमिटर लाकूडसाठा वाहनाद्वारे लंपास केला. हा गंभीर प्रकार हिवरी ...
ठेवी परत मिळाव्या, यासाठी येथील महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या खातेदारांनी मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्यावर धडक दिली. वारंवार चर्चा करूनही रक्कम मिळत नसल्याने खातेदारांनी ...
दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या मागणी व दबावामुळे आमदार वामनराव कासावार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांना याच पदावर कायम ठेवण्यासाठी आता आमदारांनी ...
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तशी नोंदही शासन दरबारी आहे. मात्र विमा कंपन्यांना हा अहवाल मान्य नाही. त्यामुळे दीड लाख शेतकरी पीक ...
राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत राज्यातील ११ लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवित मदत नाकारण्यात आली आहे. केवळ २ लाख ८६ हजार ८०१ शेतकरी मदतीस पात्र दाखविण्यात आले असून त्यांना नुकसानभरपाईपोटी ८७ कोटी ...
विद्यार्थी आणि नागरिकांच्या गरजेचा गैरफायदा येथील सेतू केंद्रात घेतला जात आहे. कुठल्याही दाखल्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात आहे. यात ग्रामीण भागातील ...