महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने तालुक्यातील मरसूळ येथे सुरू असलेल्या अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. ...
यवतमाळ पंचायत समिती कार्यालयावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांचा विशेष वॉच आहे. आतापर्यंत त्यांनी तीन ते चारवेळा पंचायत समितीला अकस्मात भेट देवून ...
ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने २००७ पासून सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेचा तालुक्यात बट्ट्याबोळ होत आहे. ...
दरवर्षी काढाव्या लागणाऱ्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांच्या कटकटीतून इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थी आणि पालकांची सुटका होणार आहे. शासन निर्णयानुसार नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र आता ...
परिपक्व सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सात घनमीटर लाकूड तस्करी करण्याच्या बेतात असताना ट्रक पंक्चर होवून दगडात फसला. त्यामुळे तस्कर ट्रक तेथेच ...
यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वावर पक्षाचे सामान्य कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर नजर टाकल्यास कार्यकर्त्यांची ही नाराजी रास्तच असल्याचे कुणालाही मान्यच करावे ...
नगरपरिषद क्षेत्रातून एनए (अकृषक) हद्दपार करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याचा सर्वाधिक फायदा हा बिल्डर लॉबीलाच होणार आहे. या निर्णयाने ही लॉबी सुखावली आहे. ...
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यपकांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला असून दीडशेवर प्राध्यापकांना लवकरच पदोन्नती मिळणार आहे. शिक्षण व आरोग्य मंत्री जितेंद्र ...
तालुक्यातील काही कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची प्रचंड लूट होत असून बोगस बियाणे माथी मारले जात आहे. याप्रकरणी झालेल्या तक्रारीवरून कृषी विभागाने कृषी केंद्र तपासणी मोहीम सुरू केली ...
ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात पुढे जावा यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात असले तरी, त्याला शिक्षकांकडूनच मूठमाती मिळत आहे. जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या उपक्रमांकडे ...