आर्णी तालुक्यातील तरोडा येथील नागरिकांनी पाण्याच्या मागणीसाठी आज नागपूर-बोरी-तुळजापूर या राज्य मार्गावर दोन तास रास्ता रोको केला. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब ...
हक्काचे नक्षत्र कोरडे गेल्यामुळे परिसरात अवर्षणप्रवण स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या फटक्यातून सावरण्यापूर्वीच यंदाही पावसाने शेतकऱ्यांशी क्रूर डाव खेळल्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र ...
पुसद तालुका कोरड्या दुष्काळाच्या सावटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या बियाण्यापैकी ४० टक्के बियाणे उगवलेच नाही. तर उर्वरित भागात पाऊस नसल्यामुळे पीक करपले आहे. ...