स्थानिक गुन्हे शाखेत पहिल्यांदाच दोन पोलीस निरीक्षक नियुक्त केले गेले आणि अपेक्षेनुसार चारच दिवसात त्यांच्यात अधिकारावरून वादंग वाजले. अखेर प्रमुख निरीक्षक वैद्यकीय रजेवर निघून गेले. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना मिळालेली दोन पत्रे सध्या सहकार खात्यात चर्चेचा विषय ठरली आहेत. यातील एक पत्र निनावी असून या पत्राने बँकेच्या पैशात पार्ट्या होत असल्याचे बिंग फोडले आहे. ...
राज्य शासनाच्या शाळा २६ जूनला उघडल्या. त्याहून तीन आठवडे लोटले, परंतु आदिवासी आश्रमशाळांच्या वर्ग खोल्यांचे कुलूप अद्यापही उघडले नाही. कारण काय तर विद्यार्थीच शाळेत येत नाहीत. ...
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. अशा विद्यार्थ्यांची संख्या जिल्ह्यात २३ हजारांवर आहे. शिष्यवृत्ती वाटपात गैरप्रकार होऊ नये यासाठी, ...