एखाद्या वस्तूची उपयोगिता किती यानुसार त्याचे निर्माण अपेक्षित असते. तसे नियोजनही केले जाते. मात्र कृषी विभागाने यावर कळस केला आहे. लगतच्या ठाणेगाव येथील छोट्याशा नाल्यावर ...
अनंत ब्रम्हांडातील एका लघुग्रहाचा शोध यवतमाळचे वैज्ञानिक डॉ. आशिष महाबळ यांनी लावला. साडेचार अब्ज वर्षापूर्वीचा फेथेन हा लघुग्रह शोधून काढला. दीर्घ अभ्यासानंतर त्याची अवकाशातील ...
मजुरीचे वाढते दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकरी आता तणनाशकांचा सर्वाधिक वापर करीत आहेत. मात्र तणनाशकाचे दर १२ हजार रूपये लिटरच्या घरात पोहचल्याने शेतकरी धास्तावले आहेत. ...
अपंगांसाठी शासनाच्या विविध योजना असतानाही एका अपंग परिवाराला मात्र जगण्यासाठी भीक मागावी लागत आहे. दारव्हा तालुक्यातील पाथ्रडदेवी येथील एकाच परिवारात चौघांच्या नशिबी अपंगत्व आले. ...
गावाच्या संपूर्ण विकासासाठी पर्यावरण संतुलित ग्राम समृध्द योजना राबविण्यात येत आहे. या योजनेस पात्र ठरलेल्या ग्रामपंचायातीला भरपूर आर्थिक मदत दिली जाते. शासानाने या योजनेच्या ...
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हजारो लोकांना फसविणाऱ्या नाशिकच्या ‘केबीसी’ कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातही अनेकांंना गंडा घातल्याचे पुढे येत आहे. या कंपनीचे एजंट पसार झाले ...
आर्णी तालुक्याच्या सावळी-पळशी जिल्हा परिषद मतदार संघातील शेतकरी, शेतमजूर, निराधार आणि वृद्धांनी आपले प्रश्न घेऊन येथील नायब तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. मागण्या मंजूर न झाल्यास ...
सोयाबीन बियाण्याचा तुटवडा आधीच होता. त्यात यंदा पावसाळा लांबल्याने पेरण्या उलटल्या. यातून सोयाबीन बियाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नामांकित बियाणे ...
येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी आता प्रचंड रस्सीखेच सुरू झाली आहे. सहा उमेदवारांनी या पदासाठी अर्ज दाखल केले असून त्यात विरोधी गटातर्फे चक्क चौघांनी अर्ज भरले आहे. ...