येथील पंचायत समितीतील लेटलतिफ १८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना स्वत: पंचायत ...
सिंचनातून समृद्धीचे स्वप्न पाहत शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहिरी बांधल्यात. वेळेवर निधी मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उधार उसणे पैसे घेऊन बांधकाम केले. ...
गाजावाजा करीत विमा कंपनींनी घोषित केलेल्या कपाशी पीक संरक्षणाचे शेतकऱ्यांच्या हातात हेक्टरी केवळ १५६ रुपयेच पडत आहे. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी एक हजार १० रुपये भरले. ...
‘पाणी कोणी आये कारण म धार दिनी’ असे पंचफुला गावकऱ्यांना ओरडून सांगत होती... तिच्या हातात कुऱ्हाड होती... तिचा हा रुद्रावतार पाहून गावकरीही चक्रावून गेले. ...
‘पाणी कोणी आये कारण म धार दिनी’ असे हातात कुऱ्हाड असलेली पंचफुला गावकऱ्यांना ओरडून सांगत होती. तिचा हा रुद्रावतार पाहून गावकरीही चक्रावून गेले. घरात जाऊन बघितले तर सासरा रक्ताच्या थारोळ्यात ...
पैनगंगा अभयारण्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील गावांना पावसाळा आला की मरणयातना सोसाव्या लागतात. स्वातंत्र्यानंतर या भागातील रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही ...
विदर्भात दुष्काळाचे सावट अधिक तीव्र झाले असून तिबार पेरणीसुद्धा नष्ट झाल्यामुळे मागील दोन दिवसात विदर्भातील तीन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. ...
दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरीजामणी तालुक्यात १४ जुलैच्या सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. दमदार आणि मुरवणी पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाच्या ...
स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक आणि चार्ली पोलीस पथकाची रात्री शहरात गस्त असते. ही गस्त आता टपरीचालकांच्या मूळावर उठली आहे. चार्ली पोलीस पथकाचा रात्री ११ वाजताच टपऱ्या बंद करण्यावर भर आहे. ...
यवतमाळ नगरपरिषदेत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचा कांगावा केला जात आहे. मुळात काँग्रेसला नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्यासाठी अनुमोदक व सूचक मिळाला नाही. ...