यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वावर पक्षाचे सामान्य कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर नजर टाकल्यास कार्यकर्त्यांची ही नाराजी रास्तच असल्याचे कुणालाही मान्यच करावे ...
नगरपरिषद क्षेत्रातून एनए (अकृषक) हद्दपार करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याचा सर्वाधिक फायदा हा बिल्डर लॉबीलाच होणार आहे. या निर्णयाने ही लॉबी सुखावली आहे. ...
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यपकांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला असून दीडशेवर प्राध्यापकांना लवकरच पदोन्नती मिळणार आहे. शिक्षण व आरोग्य मंत्री जितेंद्र ...
तालुक्यातील काही कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची प्रचंड लूट होत असून बोगस बियाणे माथी मारले जात आहे. याप्रकरणी झालेल्या तक्रारीवरून कृषी विभागाने कृषी केंद्र तपासणी मोहीम सुरू केली ...
ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात पुढे जावा यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात असले तरी, त्याला शिक्षकांकडूनच मूठमाती मिळत आहे. जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या उपक्रमांकडे ...
शहरातील दोन मार्ग वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आले़ प्राशसनाने हा निर्णय जनतेच्या सुविधेसाठी घेतला़ तथापि अनेक वाहनधारकांना हा निर्णय अद्यापही पचनी पडला नाही. अनेक वाहनधारक एकेरीचे ...
जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात दुर्गम भागात असलेल्या मोरचंडी येथे व्यसनाधिनतेमुळे पिढ्याच्या पिढ्या गारद झाल्या आहेत. गावची स्थिती सुधारण्यासाठी गावातीलच सुशिक्षित युवकांनी पुढाकार घेतला आहे. ...
शहरातील पाणीटंचाईसाठी कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी पाणी चोरी ही प्रमुख आहे. अनेकांनी पाणी चोरण्यासाठी नवीन शक्कल शोधून काढली आहे. पाण्याच्या मीटरपर्यंत ...
शेतकऱ्यांना कर्ज वितरणासाठी राज्य सहकारी बँकेला जिल्हा मध्यवर्ती बँकेने ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात २३० कोटीच मंजुर करण्यात आले. जिल्हा बँकेच्या उद्दीष्टपूर्तीवर ...
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेतील तिजोरी अज्ञात चोरट्यांनी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी वजनी असल्याने चोरटे यशस्वी झाले नाही. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ...