न्यायमूर्ती म्हटले की, प्रत्येकालाच वेगळे अप्रूप असते. एक अनासक्त भीती सामान्यांच्या मनात असते. मात्र घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश तेजवंतसिंग संधू यांनी आपल्यातील सामाजिक उत्तरदायित्वाच्या ...
जिल्ह्यात आतापर्यंत ८८ टक्के पेरण्या आटोपल्या. पेरणी झालेल्या दीड लाख हेक्टर क्षेत्रातले बियाणे उगवलेच नाही. या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. ...
मजूर कामगार सहकारी सोसायटीच्या नावावर अनेकांनी आपली दुकानदारी थाटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. प्रत्यक्ष मजूर काम करते की, नाही याची पडताळणी करण्यासाठी उच्च ...
महागाव येथील शासकीय निवासी मुलींच्या शाळेतील ३२ विद्यार्थिनींना शनिवारी सकाळी विषबाधा झाल्याने त्यांना महागाव आणि सवना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...
प्रशासनातील कामे अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, ग्रामीण जनतेला दिलासा मिळावा, म्हणून शासनाने राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आॅनलाईन केली आहे. डाटा फिडिगंसाठी इंटरनेटची ...
परिसरातील हिवरी जंगलात सुमारे एक वर्षापूर्वी नदीच्या काठावर मॅग्नीजचे उत्खनन केल्याची घटना आता उजेडात आली आहे़ यापूर्वी ‘लोकमत’ने याच गावातील एका शेतात मॅग्नीजचे उत्खनन झाल्याचे वृत्त प्रकाशित ...
कोणत्याही जातीचा नव्याने अनुसुचीत जमातीमध्ये समावेश करू नये अशी मागणी करीत उपमुख्यमंत्र अजित पवार यांना येथे काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्यात आला. ...
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या यवतमाळ शहराला दररोज पाणी मिळाले पाहिजे, असे सांगून सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित असलेला निधी तातडीने दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ...
सरपंच निवडीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन कुऱ्हाड आणि लोखंडी सळाख चालली. त्यामध्ये दोन्ही गटातील तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना दिग्रस तालुक्यातील फेट्री येथे घडली. ...
पोलीस कोठडीत मारहाण करणार नाही, लॉकअपमध्ये त्रास होणार नाही, असा शब्द देवून चक्क गंभीर गुन्ह्यातील आरोपींकडून पाच ते दहा हजारांपर्यंत वसूली केली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. ...