मेंढीपालन हा धनगर समाजाचा पिढीजात व्यवसाय आहे. त्यांचा उदरनिर्वाहच या व्यवसायावर आहे. मात्र वनविभागाने त्यांना चाराबंदी केल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. ...
सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. अजूनही लाखो हेक्टरवर खरिपाची पेरणीच झाली नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न अशा एक ना अनेक समस्या ...
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने तालुक्यातील मरसूळ येथे सुरू असलेल्या अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. ...
यवतमाळ पंचायत समिती कार्यालयावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांचा विशेष वॉच आहे. आतापर्यंत त्यांनी तीन ते चारवेळा पंचायत समितीला अकस्मात भेट देवून ...
ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने २००७ पासून सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेचा तालुक्यात बट्ट्याबोळ होत आहे. ...
दरवर्षी काढाव्या लागणाऱ्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांच्या कटकटीतून इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थी आणि पालकांची सुटका होणार आहे. शासन निर्णयानुसार नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र आता ...
परिपक्व सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सात घनमीटर लाकूड तस्करी करण्याच्या बेतात असताना ट्रक पंक्चर होवून दगडात फसला. त्यामुळे तस्कर ट्रक तेथेच ...