करापोटी हजारो रुपये वसूल करत असतानाही नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याकडे शहरालगतच्या वाघापूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. २५ ते ३० वर्षांपासून निर्माण झालेल्या ...
येथील दारव्हा मार्गावरील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड घालून मालकीणीसह चार महिला आणि एका अल्पवयीन मुलीसह ग्राहकाला ताब्यात घेतले. ही कारवाई भारती ...
बेंबळा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली. परिणामी बेंबळा प्रकल्पाचे चार दरवाजे ५० सेमी उंचीने उघडण्यात आले. प्रति सेकंद १८० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
आर्यरुप टुरिझमने केलेल्या फसवणुकीचा सीआयडी तपास सुरू असतानाच आता केबीसी कंपनीचा घोटाळा पुढे आला. या कंपनीने विदर्भ-मराठवाडा सीमेवरील शेकडो गुंतवणूकदारांना गंडा घातला. ...
जुनी व नवीन कर्जे पुनर्गठीत करण्याची मागणी करत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी आझाद मैदानात अर्धनग्न आंदोलन केले. शिवाय मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा ...
पंचायत राज व्यवस्थेतील पहिली पायरी असलेल्या ग्रामपंचायतींचे दफ्तर अद्ययावत राहत नसल्याने ग्रामपंचायतस्तरावरून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. विकास निधीतही अपहार ...
निराधार योेजनेच्या मानधनासाठी उपोषण, आंदोलन, पदयात्रा आदी करूनही पदरात काहीच पडले नाही. दरम्यानच्या काळात ३३ वृद्ध निराधार लाभार्थ्यांनी मानधनाच्या प्रतीक्षेत प्राण सोडला. ...
लांबलेल्या पावसाने महागाव तालुक्यातील ३० हजार हेक्टरवरील पेरणी उलटली असून बी-बियाणे आणि खतांचा शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तसेच उशिरा झालेल्या पेरणीने २० टक्के ...
वणी पंचायत समितीतील प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेत धडक दिली. सीईओंना निवेदन देऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. ...
गतवर्षी जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो झालेल्या तलावात यंदा ठणठणाट आहे. उशिरा दाखल झालेल्या पावसाचा हा परिणाम आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. ...