उशिराच्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. जिल्ह्याची संपूर्ण स्थिती हाताबाहेर आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित ...
लगतच्या वारा-कवठा येथे खुनी नदीच्या पात्रात जेसीबीद्वारे रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. सदर रेती उपसा रात्री सुरू आहे. त्यामुळे महसूल प्रशासन त्याबाबत अनभिज्ञ असल्याने त्यापासून मिळणार ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधेचा सामना करावा लागतो. नजीकच्या काही वर्षातील पटसंख्या पाहता, या शाळांवरून पालकांचा विश्वास उडत असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांची गळती ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना काँग्रेसकडून अपमानजनक वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या माजी आमदाराने जाहीर सभेत काँग्रेसच्या खासदारांचा खरपूस समाचार घेतला. ...
शहरा लगतच्या वाघापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि ग्रामसचिवाने संगनमाताने ४० लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनीच केली होती. या तक्रारीची सखोल चौकशी ...
निसर्गाची किमया आगळीच आहे. यामुळे भूतलावर वेगवेगळ्या घटना घडतात. यातीलच मालखेड(खुर्द) येथील लंबू आणि टिंगू हे भावंड आकर्षणाचा केंद्र बनले आहे. तीन फूट उंचीचा संजय आणि सहा फूटाचा ज्ञानेश्वर यांना ...
दुचाकीस्वार टोळक्याने मध्यरात्रीनंतर धुमाकूळ घालून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खासगी वाहनांवर दगडफेक करीत तोडफोड केली. शहरातील दाते कॉलेज चौक ते राणाप्रतापनगर परिसरात ही अनेक ...
कनिष्ठ अभियंत्यांच्या समकक्ष कामे करावी लागत असतानाही भूमी अभिलेख विभागातील भूमापकांना लिपिकाएवढ्या वेतनावर काम करावे लागत आहे. शासनाने या विभागाला तांत्रिक खाते घोषित करावे, ...
शहरात ले-आऊटचा गोरखधंदा चांगलाच फोफावला असून अटींच्या पूर्ततेपूर्वीच प्लॉटची विक्री केली जात आहे़ यात अनेक ग्राहक बळी पडत असून त्यांची लूट होत आहे. ...
अशिक्षित, असंघटित आदिवासींच्या आरक्षणावर अनेकांचा डोळा आहे. ९ आॅगस्ट २०१० मध्ये अलाहाबाद कोर्टाने दिलेल्या निकालात आदिवासी कोण हे स्पष्ट केले आहे. सामाजिक, राजकीय आणि घटनात्मक ...