जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या येथील नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात ३१२ सौर पथदिवे लावण्यात आले. याची कुठलीही निविदा न काढता आणि तांत्रिक कामे करण्याचे अधिकार नसताना ...
केंद्र आणि राज्य शासनाने पीक विम्यातील अनुदानाची रक्कम विमा कंपनीच्या खात्यात अद्यपही वळती केली नाही. परिणामी पीक विम्याची मदत जाहीर होऊनही शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होत आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा वाद दिल्लीत जाऊ न देता यवतमाळ जिल्ह्यातच सोडविताना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची चांगलीच कसोटी लागणार आहे. ...
सामान्य नागरिकांकडून विविध ठिकाणी दिल्या जाणाऱ्या केवायसी फॉर्मचा गैरवापर होत असल्याची भीती दहशतवादविरोधी पथकांना आहे. त्यातूनच या पथकांनी मोबाईल सीमकार्डवर ...
शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेचा लाभ व्हावा, या हेतूने शासनाच्या कृषी विभागाकडून सन २०१४-१५ साठी खरीप पीक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. ...
तालुक्यात यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने पिकांची स्थिती वाईट आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांवर तिबार पेरणीची पाळी आली आहे. याही परिस्थितीत शेतात ...
मुलींच्या संरक्षणासाठी शासनाने जाहीर केलेल्या ‘सुकन्या’ योजनेचा तालुक्यात प्रसार आणि प्रचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील ७२ गावांतून केवळ ४५ अर्ज दाखल झाल्याने ...
एक दोन नव्हे तर तब्बल ४३ बॅग सोयाबीन बियाणे पेरणीनंतर उगवलेच नाही. ही घटना तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे घडली. अखेर संबंधित शेतकऱ्याने या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार केली. ...
शासनाच्या अंधत्व निवारण कार्यक्रमाचे येथील प्रमुख अधिकारी चक्क शिवसेनेच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सेनेच्या आमदाराला खूश ...