राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची नेमकी अवस्था काय याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अहवाल मागितला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील ११०० आश्रमशाळांच्या तपासणीचा कार्यक्रम ...
राज्य शासनाच्या आरोग्य सेवा विभागाकडून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. प्रत्यक्षात औषधींचा पुरवठा झालेला नाही. केवळ आठवडाभर पुरेल येवढाच औषधीसाठा आरोग्य विभागाजवळ आहे. ...
बैद्यनाथ समितच्या शिफारशीनुसार पुनर्गठन आणि २५ टक्के वसुलीत मागे असलेल्या तालुक्यातील २८ सोसायट्यांपैकी सात सोसायट्यांचे कर्ज वाटपाचे अधिकार गोठविण्यात आले. तर २१ सोसायट्यांचे ...
विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे झाल्या आहे. आता पॅकेजचे बियाणेही बोगस असल्याच्या बाबी पुढे येत आहे. अशा प्रकारच्या बहुतांश तक्रारी कृषी विभागाकडे ...
तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या नदीकाठावरील गावात नदीतील दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होत असल्याने नदी काठावरील गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़ ...
जुलै महिन्यात तुडुंब भरणारे सिंचन प्रकल्प यंदा तहानलेलेच असून बहुतांश प्रकल्पात ३० टक्केच्या आत जलसाठा आहे. गतवर्षी हेच प्रकल्प जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो होऊन ओसंडून वाहत होते. ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील अनागोंदी अनेक वर्षांपासून कायम आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या उत्थानासाठी येथून विविध योजना राबविल्या जातात. साहित्याचे वाटप केले जाते. ...
यवतमाळ तालुक्यातील रोडटच गावच्या शाळेत नोकरी करण्याची गेल्या कित्येक वर्षांपासून सवय जडलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी यावेळी पुन्हा जुनाच फंडा वापरणे सुरू केले आहे. ...
मोठे धाडस करून बँक व्यवस्थापकाला लाच घेताना पकडून दिले. मात्र यासाठीची रक्कम रुपये दोन हजार परत मिळविण्यासाठी तालुक्याच्या माणिकवाडा येथील विजय सरडे या शेतकऱ्याला धडपड करावी लागत आहे. ...
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निविदांना प्रतिसाद देत राज्यातील कंत्राटदारांनी १ हजार २५० कोटी रुपयांच्या रस्त्यांचे बांधकाम केले. परंतु या कंत्राटदारांची ही देयके वर्षभरापासून मिळालेली नाहीत. ...