आर्थिक टंचाईचा बाऊ करत नोकरभरती टाळणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने व्यपगत झालेल्या जागांवरही काही लोकांना नियुक्ती सोबतच पदोन्नती दिली आहे. ही मंडळी अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ...
गारपिटीमुळे दरवर्षी कोट्यवधींचे होणारे नुकसान टाळण्यात तंत्रज्ञानाला यश आले आहे. पुणे येथील महाराष्ट्र इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) संशोधकांनी गाररोधक यंत्रणा तीन वर्षाच्या ...
तालुक्यातील धोत्रा येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सुधाकर साळुंके यांना गावातीलच दारूविक्रेता योगेश वैद्य याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हाही ...
विधानसभा निवडणुकीची वेध लागल्यामुळे बाजार समितीवर प्रशासक मंडळ निवडण्यालाही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. संभाव्य राजकीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून ही निवड केली जात आहे. ...
वणी, झरी, मारेगाव या तिनही तालुक्यात सध्या अस्तित्वात असलेला जमिनीचा तुकडे बंदी कायदा अन्यायकारक असून त्यात दुरूस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ...
शासनाने अमरावती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागांतर्गत असलेल्या हॉटमीक्स कंत्राटदारांची देयकेच दिली नाही. शिवाय नवीन कामासाठी बॅचमीक्स प्लाँटची अट टाकली आहे. ...