स्थानिक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीत १४ कोटी रुपये किंमतीच्या सात हजार रुईगाठी भस्मसात झाल्या. आग इतकी भीषण होती की तब्बल १० तासांनी आटोक्यात आली. ...
नाफेडच्या वतीने यावर्षी मोठ्या प्रमाणात तूर आणि चण्याची खरेदी करण्यात आली. परंतु विक्री केलेल्या शेतमालाचे अद्यापपर्यंत पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. ...
नगर परिषद क्षेत्रातील ओला व सुका कचरा सवरगड येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प डम्प केल्या जातो. या प्रकल्पामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, पावसाळ््याच्या दिवसात ...
एखाद्या कारागृहात अट्टल गुन्हेगारांना जसे ठेवले जाते, तशी सुविधा येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळत आहे़ निकृष्ट दर्जाचे जेवण, निवासी खोल्यात दिवे, पंखे यांचा अभाव, ...
दरवर्षी आॅगस्ट महिन्यात पुरामुळे नदीकाठच्या गावांना तडाखा देणारी पैनगंगा यंदा कोरडी ठण्ण आहे. गेल्या १०० वर्षात पैनगंगा कधीच कोरडी पडली नव्हती, असे जुने जाणते सांगत आहे. ...
कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, कृषी सेवा वर्ग दोन, कृषी सेवा वर्ग एक, ...
दोन महिलांचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्याच्यादृष्टीने त्यांचे मृतदेह दडपले गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या. यातील एक घटना वणी तर दुसरी कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...
सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता नसल्याच्या निष्कर्षाप्रत कृषी विभाग पोहोचला. मात्र संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. हा विभाग त्यांच्यावर एवढा मेहेरबान का, असा साधार ...
वणी-मारेगाव-झरीजामणी या तीनही तालुक्यात शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी दलालांच्या घशात जात आहे. या सुपिक शेतीवर प्लॉट पाडण्याचा सपाटा सुरू झाला आहे़ रस्त्यालगतच्या शेतजमिनीवर प्लॉट पाडून ...