सीआरपीएफमधील बेपत्ता मुलाचा फोटो उराशी कवटाळून एक माता दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत तिरंग्याला सलाम करते. देशभक्तीपर गीतांच्या आवाजात तिचा हुंदका मात्र कुणाच्याही कानावर पडत नाही. ...
दुबार, तिबार पेरणीने हवालदिल झालेल्या बळीराजापुढे आता पावसाच्या दडीमुळे पिके धोक्यात येण्याचे संकट निर्माण झाले आहे. जमीन कडक आल्याने कोवळी रोपं जगवायची कशी हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. ...
ज्या नागरिकांची झाली नाही, त्यांना आधार नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात ६० महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहे. मागील ६ महिने दीड लाख लोकांची यशस्वीपणे आधार नोंदणी करण्यात आली ...
पावसाअभावी शेती पिकांची वाढ खुंटल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या गडद छायेत सापडले आहे. आधीच दुबार, तिबार पेरणीने आर्थिक संकटात ...
सात हजार २०० रुपयांची पाच वर्षात तीन लाख १९ हजार रुपये देण्याचे आमिष देऊन पुण्यातील आरबीएस मल्टीकेअर प्रा.लि. कंपनीने महागाव तालुक्यातील शेकडो ग्राहकांना चुना लावल्याचे पुढे आले आहे. ...
उमरखेड उपविभागीय कार्यालयावर गोर बंजारा सेनेने आपल्या विविध २६ मागण्या घेवून मोर्चा काढला. यामध्ये मोठ्या प्रमाणात समाजबांधव सहभागी झाले होते. या मोर्चाने उमरखेडवासीयांचे लक्ष वेधले. ...
मागील २० वर्षांच्या तुलनेत यावर्षी पहिल्यांदाच सरासरीपेक्षा अत्यल्प प्रमाणात पुसद तालुक्यात पाऊस झाला आहे. पावसाळा सुरू होवून दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही आतापर्यंत तालुक्यात ...
नॉन क्रिमिलेअरची ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी यांना लागू करण्यात आलेली अट तत्काळ रद्द करावी, या मागणीसाठी आज ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फ्रन्टच्यावतीने येथील ...
आर्णी तालुक्यातील जवळा येथील गुरुदेव विद्या मंदिरातील आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सदर विद्यार्थिनी सोमवारपासून शाळेतून बेपत्ता होती. ...
पावासाची दडी आणि उन्हाळ््यासारखे वातवरण अशा विषम परिस्थितीत जिल्ह्यात विषाणूजन्य साथ रोगाने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. प्रत्येक कुटुंबात रुग्ण असून ताप, सर्दी, खोकला आणि ...