एक दोन नव्हे तर तब्बल ४३ बॅग सोयाबीन बियाणे पेरणीनंतर उगवलेच नाही. ही घटना तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे घडली. अखेर संबंधित शेतकऱ्याने या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार केली. ...
शासनाच्या अंधत्व निवारण कार्यक्रमाचे येथील प्रमुख अधिकारी चक्क शिवसेनेच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सेनेच्या आमदाराला खूश ...
पॉलिशच्या नावाखाली दोन भामट्यांनी पोलीस जमादाराच्या पत्नीचे ६० ग्रॅम सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. ही घटना येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीत बुधवारी दुपारी ११ वाजता घडली. ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या येथील नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात ३१२ सौर पथदिवे लावण्यात आले. याची कुठलीही निविदा न काढता आणि तांत्रिक कामे करण्याचे अधिकार नसताना ...
शासनाने राज्यातील ४४ टोल नाके मुदतीपूर्वीच बंद केले. त्यापोटी या टोल नाक्यांना शासनाकडून दोन हजार कोटींचा परतावा अपेक्षित आहे. नेमका किती परतावा द्यावा या बाबतचे धोरण ठरविण्यासाठी ...
बेंबळा धरणाच्या डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाच्या १५० कोटींच्या साहित्य खरेदीत तब्बल १५ कोटी रुपयांचा उत्पादन व सीमाशुल्क बुडविण्यात आल्याचे पुढे आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल ...
पर्यावरणविषयक जनहित याचिकेवर निर्णय देताना पुणे येथील हरीत लवादाने तीन महिन्यांपूर्वी संबंधितांना प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले होते. मात्र शासन ...
आर्णी तालुक्याच्या सावळीसदोबा परिसरातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न दुर्लक्षित आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला जात नाही. आरोग्य सेवेचा प्रश्न गंभीर झाला आहे. ...
शहरामध्ये ऐन सणासुदीच्या काळात गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली असून गृहिणी वैतागून गेल्या आहेत. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर दोन आठवडे गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. ...