विविध शासकीय योजनांपासून अनेक लाभार्थी अद्याप वंचित आहेत. त्यांना लाभ न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा गटविकास अधिकाऱ्यांना दिलेलया निवेदनातून देण्यात आला आहे. ...
नजीकच्या कुर्ली येथील भूमिहीन रोजमजुरांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवून त्याऐवजी सधन लोकांना योजनेचा लाभ मिळत असल्याची तक्रार वंचित लाभार्थ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे़ ...
आर्थिक टंचाईचा बाऊ करत नोकरभरती टाळणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने व्यपगत झालेल्या जागांवरही काही लोकांना नियुक्ती सोबतच पदोन्नती दिली आहे. ही मंडळी अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ...
गारपिटीमुळे दरवर्षी कोट्यवधींचे होणारे नुकसान टाळण्यात तंत्रज्ञानाला यश आले आहे. पुणे येथील महाराष्ट्र इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) संशोधकांनी गाररोधक यंत्रणा तीन वर्षाच्या ...
तालुक्यातील धोत्रा येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सुधाकर साळुंके यांना गावातीलच दारूविक्रेता योगेश वैद्य याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हाही ...