महावितरणचा कारभार आता चांगलाच ढेपाळला असून विजेच्या समस्यांनी ग्राहक प्रचंड वैतागले आहेत. फिडरची कामे रखडल्याने कधीही वीज गुल होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड ...
सगळ्यांसाठीच जीवनावश्यक असलेल्या विजेसाठी सर्वांना वीज कंपनीवर अवलंबून राहावे लागते. इतर दुसरा कोणताही पर्याय याबाबत नागरिकांकडे नाही. याचाच गैरफायदा घेऊन वीज कंपनी ...
मुद्रण छपाईचा चुकीचा मुद्दा उपस्थित करुन आदिवासींची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही असा ईशारा पुसद येथे निघालेल्या ...
नेर तालुक्यातील वटफळी येथील पाण्याची मोटार जळाल्याने गेल्या २० दिवसांपासून येथील सार्वजनिक नळाला पाणीच येणे बंद झाले. त्यामुळे भरपावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर आणि त्यांचे परिवार संकटात सापडले आहेत. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने २५ हजार कोटी रुपयांची एकमुश्त मदत द्यावी, ...
पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या काही शाळांना टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. अशाही स्थितीत मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत आहे. आॅक्टोबर २०१३ पासून २५० मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहे. ...
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जनमंचने जिल्ह्यात बस देखो आंदोलन केले. प्रवाशांच्या हाताला ‘विदर्भाचे बंधन’ असे लिहून असलेले बंधन बांधण्यात आले. जाणीव जागृतीसाठी पत्रके वाटण्यात आली. ...
विविध शासकीय योजनांपासून अनेक लाभार्थी अद्याप वंचित आहेत. त्यांना लाभ न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा गटविकास अधिकाऱ्यांना दिलेलया निवेदनातून देण्यात आला आहे. ...