गतवर्षी पुराने उध्वस्त रस्ते, पुलांच्या दुरुस्तीचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक १ ने हाती घेतले आहे. मात्र अटींची पुर्तता होत नसल्याने एकाही मजूर कामगार सोसायटीने निविदा भरली नाही. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा गावागावांत पुढाऱ्यांनी लावला होता. आता विधानसभेच पडघम वाजायला सुरूवात होताच विद्यामान आमदार आणि इच्छुक ...
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून निवडणूक विभागही यासाठी सज्ज झाले आहे. जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत सात मतदारसंघात ३४ हजार ७६१ नवीन मतदारांची नोंद ...
मृत्यू हा अटळ आहे. तो केव्हा आणि कधी कुणाला गाठेल हे सांगता येत नाही. आयुष्यभर मारुतीची पूजा-अर्चा करणाऱ्या एका भक्ताचा मृत्यू मारूतीच्या चरणी झाला. मांगलादेवी येथील मंदिरात पूजा ...
बेंबळा प्रकल्पांतर्गत डेहणी उपसा सिंचन प्रकल्पात एक दोन नव्हे तर तब्बल १४ कोटी ५० लाखांची अतिरिक्त कामे केल्याचे पुढे आले. जलसंपदा मंत्र्यांची परवानगी नसताना ही कामे केली कशी, असा प्रश्न देयक ...
महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमदुत संप पुकारला आहे. यामुळे भूमी अभिलेखाच्या फेरफार नोंदीच थांबल्या आहे. जिल्ह्यातील ३५० कर्मचारी ...
जिल्ह्यातील अन्नपूर्णा योजनेचे चार हजार ६९२ लाभार्थी गेल्या चार महिन्यांपासून वंचित आहे. काही तहसील कार्यालयातील लाभार्थ्यांना फेब्रुवारी तर काहींना एप्रिल महिन्यापासून ...
ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फं्रटच्यावतीने तीन दिवस सामाजिक न्याय भवनासमोर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून हक्काबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली आहे. ...
विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुबार पेरणीची मदत, २०१३ च्या यादीनुसार सर्व गरिबांना बीपीएलचे कार्ड, आदिवासींना खावटी आणि सर्व गरिबांना घरकूल व अंत्योदय योजना लागू करावी ...