कोणताही धार्मिक कार्यक्रम असो की उत्सव, प्रसाद वितरण आलेच. मात्र आता यापुढे कुणालाही सहज प्रसाद, महाप्रसादाचे वितरण करता येणार नाही. त्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाचा ...
जिल्हा परिषदेत येताच सदस्यामध्ये विधानसभा लढविण्याची खुमखुमी येते. जिल्हा परिषदेत शड्डू ठोकून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे सदस्य विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी आसुसलेले आहेत. ...
केंद्रशासनाने ग्रामीण विकासाकरिता थेट निधी उपलब्ध करून दिला. याचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून करण्यात येते. या विभागाला स्वतंत्र संस्थेचा दर्जा दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री ...
प्रस्थापित नेत्यांविरुद्ध जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्ययही आला. त्यानंतरही काँग्रेसची नेते मंडळी ‘मी आणि माझे’ ही घराणेशाही सोडण्यास तयार नाही. ...
‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ ही जाणीव ठेवणारा जाणता मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. शेती आणि शेती क्षेत्रात काम करून जगाच्या पाठीवर पायाभरणीचे त्यांनी काम केले, असे गौरवोद्गार ...
शासनाने मुदतपूर्व बंद केलेल्या रस्ते विकास महामंडळाच्या दहा टोल नाक्यांचा परतावा तब्बल १ हजार ८२५ कोटी रुपये मागण्यात आला आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा सहव्यवस्थापकीय संचालकांनी ...
तीन वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी किंवा एकाच जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या राज्यातील २०५ बदली पात्र सहाय्यक पोलीस निरीक्षकांची (एपीआय) यादी नुकतीच प्रसिध्द केली. ...
वैयक्तिक शौचालये बांधकामांना शासनस्तरावर प्राथमिकता दिली जात असून, सात दिवसांच्या आत निधी लाभार्थ्यांना देण्याचे शासनाचे आदेश आहे. परंतु महागाव तालुक्यातील मोहदी परिसरातील ...
गुंतवणूकदार आणि अभिकर्त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आर्णी येथील नागरिकांच्या जीवनावश्यक व जिव्हाळ्याची पाणी पुरवठा योजना अखेरीस मार्गी लागली असून, आता ही योजना ४१.८१ कोटींवर पोहोचल्याची ...