महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभा मतदार संघात शाखा स्थापनेचा धडाका सुरु केला. दररोज किमान १0 ते १२ गावांमध्ये शाखा स्थापन करण्यात येत आहे. दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये बंडखोरीची तयारी ...
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या नावाने ‘स्वच्छतेतून समृध्दी’कडे असा मंत्र देत मोठा गाजावाजा करून ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले़ मात्र आता ...
प्रत्येकात एक संशोधक लपलेला असतो. चिकित्सक पद्धतीने आपल्यातील सप्त संशोधक जागृत केला तर नवनवीन शोध लावता येतात. रुळलेल्या वाटेवरून आपण वाटचाल केली तर पारंपरिक ...
येथील पंचायत समितीत उघडकीस आलेल्या मुद्रांक घोटाळ्यावर चौकशी अधिकाऱ्याने शिक्कामोर्तब केले असून हा घोटाळा तीन कोटी २३ लाख ५७ हजार रुपयांचा असल्याचे पुढे आले आहे. ...
सोयाबीनवर विविध किडींनी आक्रमण केले असताना आता त्यात अधरवेलीचीही भर पडली आहे. परपोशित या अधरवेलीने बाभूळगाव तालुक्यातील सोयाबीनवर अधरवेलीचे जाळे पसरले आहे. ...
स्वातंत्रपूर्ण काळापासून महसुलाचा एक महत्वाचा विभाग असलेले तलाठी साजे व मंडळ कार्यालये कार्यरत आहे़ शेती व प्लॉटचे महत्वाचे दस्तऐवज या कार्यालयात जतन करून असतात. ...
तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बाहेर जिल्ह्यातील बोगस नेत्र चिकित्सक डॉक्टराची टोळी सक्रिय होऊन शिबिराच्या नावावर ग्रामीण भागातील रुग्णांच्या मस्तकी चष्मा देण्याचा ...
वातावरणातील बदल आणि जागोजागी पसरलेली घाण या कारणांमुळे पारवा परिसराला आजाराने ग्रासले आहे. घराघरांमध्ये तापाचे रुग्ण आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. ...
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठीच बहुतांश पालक खेड्यातून शहराकडे धाव घेत आहे. शाळांची भरमसाठ फी आणि ...