ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांची प्रगती बघितल्यास ...
वातावरणातील बदलाने कपाशी आणि सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात किडींचे आक्रमण झाले आहे. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात येत नाही. यामुळे हतबल शेतकरी कृषी विभागाकडे ...
कोण कसा स्पर्श करतो याची सर्वाधिक जाणीव महिलांना असते. असाच एका वरिष्ठाच्या स्पर्शाचा अर्थ ओळखून एक महिला शिपाई चांगलीच भडकली. सर्वांच्या समक्ष अधिकाऱ्याचा पाणउतारा केला. ...
राखीव वनातील दोनशेवर परिपक्व सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून भीषण कत्तल करण्यात आली. या घटनेला दोन महिने उलटूनही वनविभागाला त्या तस्कराच्या मुसक्या आवळता आल्या नाही. ...
न्यायालयीन कामानिमित्त रविवारी दुपारी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यवतमाळात दाखल झाले. यावेळी जिल्ह्यातील ठाणेदार आणि प्रलंबित असलेल्या तपासाच्या ...
राजकीय आखाड्यात आपल्या पुत्रांना पुढे आणण्याचा मनसुबा केलेल्या नेत्यांना बदलत्या राजकीय समीकरणाने स्वत:च रिंगणात उडी घ्यावी लागली. ऐन वेळी पुत्रांना घरी बसवत ...
पुसद वनविभागांतर्गत गेल्या कित्येक वर्षांपासून सागवान तोड सुरू असून खंडाळा, घानमुख, जेवली बीटमध्ये सर्वाधिक सागवान तोडीच्या घटना उघडकीस आल्या आहे. या प्रकरणात बहुतांश वेळा ...
अरुणावती प्रकल्पामध्ये एकूण ११ गावे बुडीत क्षेत्रात गेले असून पुनर्वसनामध्ये असंख्य शेतकरी भूमीहीन तर अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहे. या भूमीहीन प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला ज्येष्ठता ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे येत्या ३० सप्टेंबरला वणीत दाखल होत आहे. मनसेचे वणी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचाराचा नारळ ते वणीत फोडणार आहे. ...