वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना विजेअभावी सिंचन रखडले आहे. यामुळे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
आपल्या कामांसाठी पोलीस महासंचालक कार्यालयातील कार्यासन अधिकारी, त्यांच्या लिपिकांना भेटलात तर खबरदार, तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू, असा इशारा महाराष्ट्र पोलीस दलातील तमाम ...
पोटावर चाकूचे वार करून तरुणाचा खून करणाऱ्या चौघांना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शहरातील टिळकवाडी परिसरात ही घटना २० जून २०११ रोजी घडली होती. ...
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ अंतर्गत दोन दिवसांपूर्वी काढण्यात आलेल्या सुमारे चार कोटी रुपयांच्या आॅनलाईन निविदा विशिष्ट पद्धतीने मॅनेज करण्यात आल्या. कमी दराच्या निविदा ...
आतापर्यंत उमरखेड तालुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहायला मिळणारी मनोहरराव नाईक विरुद्ध प्रकाश देवसरकर ही राजकीय लढाई आता पुसद विधानसभेत दिसणार आहे. ...
राज्यात सर्वत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुमधडाक्यात मोहीम सुरू असताना अमरावती विभागातील तब्बल २० तालुके मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. सन २०१४ मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत ...
येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भोजन कक्षाअभावी उघड्यावरच जेवण करावे लागत आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे. ...
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्यासह जिल्ह्यातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी सुरू असून या तस्करीमागे तेलंगणातील सागवान तस्करांचा सहभाग असल्याचे वारंवार उघड झाले आहे. ...
दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या महागाव तालुक्यासह जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थांना कायमचे टाळे लागले. त्यामुळे आता ग्रामीण भागातही पाकिटाचे दूध शहरातून आणावे लागत असून ...