जिल्ह्यात उमरखेड, वणी, आर्णी आणि राळेगाव या चार मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेत जात आहे. वणी विधानसभा मतदारसंघातून अनपेक्षितरीत्या भाजपाचे संजीव रेड्डी ...
पाच वर्षांपूर्वी सात पैकी तब्बल पाच आमदार निवडून देणाऱ्या जिल्ह्यातील मतदारांनी या निवडणुकीत सातही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना नाकारले. ...
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सात पैकी सर्वाधिक पाच जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. येथे काँग्रेसला एकही ...
तालुक्यात यावर्षी पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या उशीरा झाल्या़ कमी-अधिक पावसाने नंतर पिके जोमाने आली़ तथापि अचानक पावसाने पिके जोमान असताना एक महिना दडी मारल्याने आणि सोयाबीवर शेंगांवर ...
विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर उद्या रविवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा रविवार ‘सुपर संडे’ ठरणार असून उमेदवारांना आता चांगलीच हुडहुडी भरली आहे. कार्यकर्ते मात्र जोमात ...
नागरिकांना एकीकडे भारनियमन आणि अनियमित वीजपुरवठ्याला तोड द्यावे लागत आहे, तर दुसरीकडे दिवसाही सुरू राहणाऱ्या दिव्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. ...
वर्षानुवर्षे कापूस विकून दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर यावर्षी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी साजरी करण्याचा विषय तर दूरच, अंगावरील कर्ज कसे फेडावे, याचीच काळजी शेतकऱ्यांना सतावत आहे. ...
तालुक्यातील ब्राह्मणवाडा, वाळकी, माणिकवाडा या तिन्ही गावात डेंग्यूसदृश आजाराने कहर केला असून अनेक रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी होत आहे. मात्र त्यापूर्वीच कोण निवडून येणार, कोण पडणार याचे अंदाज वर्तविले जात आहे. प्रत्येक जण आपला अंदाज खरा ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे. ...
मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते टाळू नये, अशी जनजागृती प्रशासनाने करूनही त्याचा मतदारांवर तेवढा प्रभाव पडला नाही. कारण ६ लाख ९२ हजार ६२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. ...