प्रमुख शहरांमध्ये अधिकृत कारखान्यात दारूची निर्मिती केली जाते. ही दारू चोरट्या (कर बुडवून) मार्गाने कारखान्याबाहेर काढली जाते. तसेच अवैध दारू विक्रेत्यांच्या माध्यमातून ...
जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने ४१६ कोटी रुपयांचे नियोजन केले होते. त्यातील २१३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याकडे वळताही करण्यात आला. मात्र आठ महिन्यात यातील केवळ ...
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीसह तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. ही घटना माहूर येथील रामगड किल्ल्यातील हत्ती दरवाज्याजवळ उघडकीस आली होती. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने सन २०११-१२ पासून शतकोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संपूर्ण यंत्रणेला दिले आहे. परंतु या योजनेचा हेतू यशस्वी होताना दिसत नाही. ...
निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकऱ्यांप्रती असलेले उदासीन धोरण, यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. बळीराजाला वाचविण्यासाठी शेतमालाला योग्य भाव द्यावा, यासाठी संभाजी ...
अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाने अनुदानावर सिंचन विहिरी दिल्या. मात्र विजेची सोय करून दिली नाही. यासाठी त्यांना गेली चार वर्षांपासून विद्युत कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. ...
दिवाळीच्या सुट्यांमध्ये होणारी गर्दी राज्य परिवहन महामंडळाने ‘कॅश’ केली असून अवघ्या सहा दिवसात २ कोटी ८९ लाख रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्राप्त झाले. तसेच बसफेऱ्यात वाढ करून ...
शेळ्या मारल्याने बिबट्यावर विष प्रयोग करणाऱ्या पितापुत्रांच्या अटकेनंतर वन विभागाने बिबट्याची कातडी आणि शिर जप्त केले आहे. शेंबाळपिंपरी वन परिक्षेत्रातील सावरगाव बंगला जंगलामध्ये ...
ग्रामविकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामसभातील कामकाजांवरच जिल्ह्यात प्रश्नचिन्ह लागले आहे. वर्षभरात जिल्ह्यातील एक हजार २०७ ग्रामपंचायतींमध्ये आठ हजार ४४९ ग्रामसभा घेण्यात आल्या. ...