प्रेमात आणाभाका घेऊन एकाच कंपनीत कार्यरत तरुण आणि तरुणीने सहा महिन्यांपूर्वी विवाह केला. याची कुणकुण लागताच माहेरच्यांनी वाहनाद्वारे यवतमाळ गाठले. तसेच तरुणाला ...
जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघाताच्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. निंभा (ता.दिग्रस) येथे थे्रशरमध्ये अडकून तर फुलसावंगीनजीक वाहन अपघातात शेतकरी ठार झाला. ...
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झंझावाताने अनेक दिग्गजांना भुईसपाट केले. राजयकीय क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी या दिग्गजांनी आता सहकार क्षेत्रातील हालचालीवर ...
कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेल्या आहे़ याहीवर्षी बळीराजा त्याच स्थितीतून जात आहे़ अपुऱ्या पावसाने खरीपात दगा दिला़ परतीचा पाऊस कोसळेल, ...
गेल्या १५ दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे ...
शहरातील मध्यवस्तीत असलेल्या एका तलावातच काही व्यावसायिकांनी वीटभट्ट्या लावल्या. त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
तालुक्यातील लेवा येथे डेंग्यूसदृश आजाराचे थैमान सुरू आहे. घराघरात रुग्ण दिसत आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. गेल्या तीन दिवसांपासून ...
जिल्ह्याच्या विकासावर गत पाच वर्षांत विविध विकास कामांवर १३०० कोटी रूपये खर्ची घातले. मात्र जिल्ह्यातील समस्या आजही जैसे थेच आहे. त्यामुळे नियोजनाच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. ...
धामणगाव येथून तीन ते चार कुरिअर घेऊन आलेल्या एका व्यावसायिक तरुणाच्या तोंडावर स्प्रे मारून आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न करून बोलेरो वाहनातून आलेल्या पाच जणांच्या ...
उद्योगांमध्ये औद्योगिक सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. यासाठी उद्योग खात्याने नियमावली ठरवून दिली आहे. परंतु या नियमावलीचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. कामगारांना जोखीम ...