उमरखेड नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरूद्ध माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल यांच्या नेतृत्वात विरोधी गटातील नगरसेवकांनी नगर पालिकेला कुलूप ठोकून कामकाज बंद पाडले. ...
पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र लावलेली रोपं जगली की नाही याचे मूल्यमापन होत नाही. ...
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपत नाही तोच आता ग्रामीण भागात सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बार उडणार आहे. तालुक्यातील मुदत संपलेल्या ६७ सहकारी संस्थांच्या कार्यकारी मंडळाची ...
लोकसभेपाठोपाठ विधानसभेत भूईसपाट झालेल्या काँग्रेस पक्षाने आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह सहकारातील निवडणुका हे आपले पुढील लक्ष्य निश्चित केले आहे. जिल्हा काँगे्रसच्या सोमवारी ...
भरदिवसा एका कुरिअर सर्व्हिसच्या प्रतिनिधीला घातक शस्त्राचा धाक दाखवून पार्सल पळविण्यात आले. या घटनेची एकच चित्रफित दहा तज्ज्ञांकडून तपासूनही बोलेरो वाहनाचा क्रमांक मात्र अद्यापही दिसलेला नाही. ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक पुरता बुडाला आहे. तर आता शासनाचा लहरीपणा कापूस उत्पादकांना बुडवितो आहे. हमी भावापेक्षाही कमी दराने कापसाची खरेदी सुरू आहे. ...
महागाव तालुक्यातील पोहंडूळ येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी बांधकाम विभागाकडून वेगळाच प्रकार करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या पूरसंरक्षण भिंतीच्या ...
येथील रामगड किल्ल्यातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार रघु डॉन उर्फ रघुनाथ नाना पळसकर याला पारवा (घाटंजी) परिसरातून अटक करण्यात आली. तो सासरी जात असतानाच ...
निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक शाळांना शौचालय आणि मूत्रिघर सक्तीचे करण्यात आले. यानंतरही जिल्ह्यातील ४०४ शाळांमध्ये शौचालय व मूत्रिघर नसल्याची बाब ...
फर्निचर आणि इमारतीला लागणारे स्टील साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे पुन्हा आयकर विभागाने सर्च केला. यवतमाळात गेल्या महिनाभरात ही पाचवी कारवाई आहे. ...