तालुक्यात अवैध दारू विक्री ने उच्चांक गाठला असून, त्याचा फटका ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. यातच महिलांनी केलेल्या तक्रारींकडे पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे. ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या अंमलात आल्यानंतर बहुतांश गावामध्ये तंटे याचे प्रमाण निश्चित कमी झाले आहे. काही ठिकाणी गाव तंटामुक्त समित्या असल्या तरी त्या गावातील तंटे थेट ...
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वसामान्य नागरीकांना वारंवार लागणारे आणि महत्वाचे दाखले तातडीने देता यावे म्हणून शासनाने डिजीटल पध्दत अस्तित्वात आणली आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने ...
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यवतमाळ जिल्ह्यातील उखडलेल्या रस्त्यांच्या भेटीला येत आहेत. गुरुवारपासून तीन दिवस ते जिल्ह्यात मुक्कामी आहेत. ...
पंचायत राज व्यवस्थेने ग्रामसभेला विशेष अधिकार दिले असले तरी बहुतांश गावात ग्रामसभेला नगन्य उपस्थिती असते. एवढेच काय ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात. ही बाब लक्षात ...
शेतकऱ्यांना कर्ज वितरण करून वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामविविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे तब्बल एक हजार ५११ संचालकच स्वत: थकबाकीदार असल्याचा खळबळजनक ...
राज्यातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क मिळावा तसेच मुलांची शाळेतील उपस्थिती वाढून त्यांचे आरोग्यसुद्धा चांगले रहावे या दृष्टीने शासनाने शालेय पोषण आहार योजना (मिड डे मील) राज्यात सुरू केली आहे. ...
जिल्ह्यातील अनुदानित व विना अनुदानित माध्यमिक शाळांच्या सन २०१३-१४ च्या संचमान्यता अखेर सुधारणा करून शनिवारी शाळांच्या हवाली करण्यात आल्या. या संचमान्यता बऱ्याचशा प्रमाणात ...