नाेव्हेंबर महिन्यात १२ दिवसात पाच जणांचा खून झाला आहे. पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे. ...
पिण्याच्या पाण्यासाठी असलेला हा तलाव निविदा काढून मत्स्य व्यवसायासाठी देण्यात आला. कंत्राटदाराचे ‘लाड’ पुरविण्यात आले. निविदेत सहभागी कंत्राटदारांना अनुभव प्रमाणपत्र आदी बाबींसाठी जणू सूट देण्यात आली आहे. ...
पुसदमधील कृष्णाक्रांतिनगर येथे रिकाम्या प्लॉटिंगमध्ये एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचे कळते. ...
गावापासून शहरापर्यंत, वाड्यापासून वस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी मास्कचा वापरच होत नाही. आता कोरोना संपला आहे. याच आविर्भावात सर्व मंडळी पाहायला मिळत आहे. दवाखान्यामध्ये जाताना मास्कचा वापर काही लोक करीत आहेत, तर काही जाणकार मंडळी मास्क वापरून वावरताना प ...
पूजापासून विभक्त राहत असलेल्या अनिलने पुणे येथून गावी परत येण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याने विवाह झाल्याझाल्याच पूजाच्या नावाने पुण्यात फ्लॅट घेतला होता. आता ही मालमत्ता विकून त्याला गावी यायचे होते. त्यासाठी पूजाची एनओसी आवश्यक होती. पूजा ती एनओस ...
महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या गुटख्याची लगतच्या तेलंगणा व कर्नाटक या राज्यात सर्रास निर्मिती केली जाते. तेथे तयार झालेला गुटखा विक्रीसाठी चोरट्या मार्गाने यवतमाळ जिल्ह्यात आणला जातो. ...
काँग्रेस नेतृत्वानेही अंतर्गत सुसंवाद वाढवावा. असे झाल्यास काँग्रेस नव्या ताकदीने पुन्हा उभी राहिलेली दिसेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. ...
जिल्ह्यातील आदिवासी नेते समाजाचे विविध प्रश्न मांडत असतात. त्यांच्यामुळेच अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निर्णय घेताना मदत मिळायची, असे सांगत १९७० पर्यंत या वर्गाला नेतृत्व नव्हते, त्यानंतर मात्र इंदिरा गांधींनी विविध कायदे करीत त्यांना संरक्षण देण्य ...