यवतमाळ बसस्थानकावरून दरदिवशी हजारो नागरीक ये-जा करीत असतात. परंतु त्या तुलनेत पाहिजे त्या सुविधा तेथे उपलब्ध नाही. बसस्थानकाबाबत वारंवार तक्रारीही होत असून त् ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील अनागोंदी प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहे. बसचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेले स्टेअरिंग फ्री होण्याच्या प्रकारामुळे ...
गौण खनिजांची चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचली आहेत. गेल्या तीन महिने रेतीघाट लिलावाच्या प्रतिक्षेत होते. याच संधीचा फायदा घेत वाळू माफियांनी रेतीघाटांवर डल्ला मारला. ...
विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी (उमरखेड) : संतांच्या अभंगातील प्रत्येक चरण हे सामर्थ्य संपन्न चरण असते. कोणत्याही बाबीकडे कसे पहावे अशी समर्थ दृष्टी देणारे संत साहित्य होय. ...
पाटबंधारे प्रकल्पांतर्गत आरक्षित करण्यात आलेल्या राखीव शेतजमिनीचे निर्बंध राज्य शासनाने उठविले आहे. त्यामुळे १२०० हेक्टरमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
संपूर्ण यवतमाळ शहर ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्रभर कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यावेळी चौकाचौकात, रस्त्यावर आणि गल्लीबोळात पोलिसांना कर्तव्य बजावताना पाहून ...
शेतकऱ्यांच्या संघटनांना आतापर्यंत शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात अपयश आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याची गरज असून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात ...
घरच्यांनी प्रेमविवाहाला विरोध केल्याने नात्याने आतेबहीण-मामेभाऊ असलेल्या प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना घाटंजी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. ...
विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी : साहित्य आणि साहित्यिकाला कुठलाच जात-धर्म नसतो. साहित्य निर्मिती ही व्यापक आणि मुक्त स्वरूपात व्हायला हवी, असे प्रतिपादन राज्यस्तरीय मराठा ...