येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युफोरिया-१५’ या चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता ...
येथील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीनगरातील बंद घर फोडून चोरट्याने १२ लाखांची रोख व सोन्याचे दागिने असा सुमारे १३ लाखांचा ऐवज लंपास केला. ...
जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले. नेर तालुक्यातील मुखत्यारपूरजवळ सहा वर्षीय बालक, लासीनाजवळ तरुण, चिल्ली येथे इसम तर दारव्हा तालुक्यातील कामठवाडाजवळ वृद्ध ठार झाला. ...
आपल्याजवळ जे आहे त्या माध्यमातूनही देशसेवा करता येते, असे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आपल्या भाषणातून सांगायचे. देशासाठी किमान १० मिनिटे तरी द्या असा आग्रह असायचा. ...
शेती व्यवसाय दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे़ एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे शेतमालाला नसलेला भाव, यामुळे शेती अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे़ ...
केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी ‘पंतप्रधान जन-धन’ योजनेचे निव्वळ खाते उघडण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश खात्यावरून कुठलेही व्यवहार होताना दिसत नाही. ...
दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते. या शिक्षणानंतर पुढे कुठल्या क्षेत्राची निवड करायची, हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना पडतो. ...
माणूस जन्माला आल्यापासूनच प्रबोधन युगाचा प्रारंभ झाला आहे. इतिहासात मात्र १४ व्या शतकापासून प्रबोधन युग सुरू झाल्याचा उललेख आहे. नवविचारांची प्रक्रिया सुरू होणे म्हणजेच प्रबोधन. ...
बिलामध्ये खोडतोड करून सफाई कंत्राटदाराने एसटी महामंडळाकडून एक लाख ३२ हजार रुपये एवढी रक्कम अधिक उचलली. हा प्रकार तपासणीत पुढे आला आहे. मात्र अजून तरी पोलिसात ...
दुचाकी अपघातात मृत्यू नसून मुलाचा घातपात झाल्याचा तालुक्यातील बेलदरी येथील पित्याने आरोप केल्याने पोलिसांनी पुरलेले प्रेत उकरून शवविच्छेदन केले. तसेच संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा ...