नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाणारे जिल्ह्यातील वणी, मारेगाव, पांढरकवडा, आर्णी व घाटंजी हे पाचही तालुके नक्षलमुक्त झाल्याचे शासनाने घोषित केले़ त्यामुळे या पाच तालुक्यांना मिळणाऱ्या ...
नगरपरिषदेची स्थापना होवून बराच कालावधी लोटला असून अद्यापही ग्रामपंचायत स्तरावरीलही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही. याबाबत अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये रोष आहे. ...
जिल्ह्याला लागून असलेल्या वर्धा आणि काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर येथे शासनाने दारूबंदी जाहीर केली. आता यवतमाळ जिल्हाही दारूमुक्त करावा, यासाठी महिला संघटना पुढे येत आहेत. ...
अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. एकात्मिक बालविकास सेवा योजनेत जिल्ह्यात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ...
शिक्षण आणि शिस्तीच्या जोरावरच आजपर्यंत सर्व देश पुढे गेले आहेत. चांगल्या सवयी आणि शिस्तच चांगले व्यक्तिमत्त्व घडविते. याठिकाणी आफताब क्रीडा मंडळाने पवित्र कार्य हाती घेतले ...
ती माईकवर आली... काय राव काय म्हणता... शब्द उच्चारताच एकच जल्लोष झाला... विद्यार्थ्यांचा आग्रह... तोही नृत्याचा... काही क्षण स्तब्ध... क्षणातच ती स्टेजच्या मधोमध आली... ...
आईला करणी केल्याच्या संशयावरून एका वाहन चालकाचा खून केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अनिल सुब्रम्हण्यम यांनी दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...