केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी ‘पंतप्रधान जन-धन’ योजनेचे निव्वळ खाते उघडण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश खात्यावरून कुठलेही व्यवहार होताना दिसत नाही. ...
दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते. या शिक्षणानंतर पुढे कुठल्या क्षेत्राची निवड करायची, हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना पडतो. ...
माणूस जन्माला आल्यापासूनच प्रबोधन युगाचा प्रारंभ झाला आहे. इतिहासात मात्र १४ व्या शतकापासून प्रबोधन युग सुरू झाल्याचा उललेख आहे. नवविचारांची प्रक्रिया सुरू होणे म्हणजेच प्रबोधन. ...
बिलामध्ये खोडतोड करून सफाई कंत्राटदाराने एसटी महामंडळाकडून एक लाख ३२ हजार रुपये एवढी रक्कम अधिक उचलली. हा प्रकार तपासणीत पुढे आला आहे. मात्र अजून तरी पोलिसात ...
दुचाकी अपघातात मृत्यू नसून मुलाचा घातपात झाल्याचा तालुक्यातील बेलदरी येथील पित्याने आरोप केल्याने पोलिसांनी पुरलेले प्रेत उकरून शवविच्छेदन केले. तसेच संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा ...
राज्य शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्काराची घोषणा शनिवारी करण्यात आली. प्रतिष्ठेचा जिल्हा गुणवंत क्रीडा कार्यकर्ता-संघटक पुरस्कार प्रा.डॉ.सुभाष डोंगरे, ...
जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जवाहर रोजगार आणि धडक सिंचन योजनेतून हजारो विहिरींचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. यातील चार हजार ४९१ विहिरींचे काम अर्ध्यावर थांबले आहे. ...
केंद्र सरकारने नुकताच करंजी-वणी ते वरोरा-चंद्रपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास ४० किलोमीटरचा भाग समाविष्ट आहे. ...
येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या आठ दिवसांपासून कायमस्वरूपी दुय्यम निबंधक उपस्थित राहात नसल्याने पक्षकारांची तारांबळ उडत आहे़ पक्षकारांना ताटकळत राहावे लागत आहे. ...