जगात भारताची ओळख तरुणांचा देश म्हणून आहे. आपल्या देशातील तरुणांच्या कौशल्याची संपूर्ण जगात मागणी आहे. जगातील अनेक देशांमध्ये भारतातील तरुण अतुलनीय कार्य करीत आहेत. ...
येथील ठाणेदार शिवाजी बचाटे यांचे अज्ञात चोरट्याने घर फोडल्या प्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत उमरखेड ठाण्याच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांंना निलंबित करण्यात आले आहे. ...
एकीकडे शासन सर्व ग्रामपंचायतींना आॅनलाईन करीत असताना दुसरीकडे मात्र पुसद तालुक्यातील ५० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये अद्याप वीज जोडणी नसल्याचे धक्कादायक ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात तात्काळ दारुबंदी करण्यात यावी अशी शिफारस केळकर समितीच्या अहवालातही करण्यात आली आहे. याचाच आधार घेऊन प्रशासनाने येथील ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युफोरिया-१५’ या चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता ...
येथील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीनगरातील बंद घर फोडून चोरट्याने १२ लाखांची रोख व सोन्याचे दागिने असा सुमारे १३ लाखांचा ऐवज लंपास केला. ...
जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले. नेर तालुक्यातील मुखत्यारपूरजवळ सहा वर्षीय बालक, लासीनाजवळ तरुण, चिल्ली येथे इसम तर दारव्हा तालुक्यातील कामठवाडाजवळ वृद्ध ठार झाला. ...
आपल्याजवळ जे आहे त्या माध्यमातूनही देशसेवा करता येते, असे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आपल्या भाषणातून सांगायचे. देशासाठी किमान १० मिनिटे तरी द्या असा आग्रह असायचा. ...
शेती व्यवसाय दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे़ एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे शेतमालाला नसलेला भाव, यामुळे शेती अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे़ ...