खरगोन : बलशाली राष्ट्र घडविण्यासाठी हिंदूंनी आपसातील सर्व मतभेद विसरून एकजूट केली पाहिजे, असे आवाहन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. ...
हरीश गुप्ता/ नवी दिल्ली : दिल्लीत मानहानीजनक पराभव झाला असताना मोदी सरकारने अनपेक्षित असे पाऊल उचलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हृदय अल्पसंख्यक समुदायासाठी द्रवले असून त्यांनी या समुदायासाठी असलेली सध्याची १५०० कोटींची तरतूद तीन हजार कोटी रुपयांवर ...