जिल्ह्यातील एकाही सिंचन प्रकल्पाचे पाणी टेलपर्यंत पोहोचत नाही. शासकीय अहवालात २२ टक्के सिंचन होत असले तरी प्रत्यक्षात १२ टक्क्यापेक्षा अधिक सिंचन होत नाही. ...
जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले. ...