लोकमत विशेष शेतकरी प्रतीक्षेत : कधी मिळणार विमा लाभ नागपूर : दुष्काळ व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकांना सुरक्षा कवच मिळावे, या हेतूने केंद्र व राज्य शासनातर्फे राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे. परंतु या योजनेचा शे ...
नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने लोक प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून शहरातील तलावांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी गांधीसागर तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापौर प्रवीण दटके व आयुक्त श्रावण हर् ...