नवी दिल्ली: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे(मनरेगा) सुमारे ५० टक्के लाभार्थी त्यांच्याच कामाचा मोबदला म्हणून दिली जाणारी मजुरी मिळण्यासाठी लाच देतात, असा दावा अर्थमंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या एका स्वायत्त संशोधन संस्थेने केला आहे. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने शनिवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्णी शाखेसमोर धरणे ... ...