शैक्षणिक सत्र २०१५-१६ सुरू झाले, तरी अजूनही २०१४-१५ च्या संचमान्यता शाळांना प्राप्त झाल्या नाही. मागीलवर्षी सर्व शाळांनी आॅनलाईन संचमान्यता पाठविल्या होत्या. ...
महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना शासनाने प्रदान केल्याचा निषेध पुसद येथे विविध संघटनांच्यावतीने करण्यात आला. ...
स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश असताना महागाव तालुक्यातील अर्ध्या अधिक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा केवळ कागदावरच पार पडल्या. ...