देशभरात धाडसत्र सुरू कराधान्याचे पॅकिंग करून विक्री करणाऱ्यांची नजर आता तांदूळ आणि गव्हाकडे गेली आहे. ग्राहकांनी काय खरेदी करावे आणि काय करू नये, यावर भाववाढीचे गणित अवलंबून असल्याचे देशमुख म्हणाले. पावसामुळे पीक खराब झाल्यानंतर यंदा डाळवाढ होणार असल ...
धरण बांधण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमीन हस्तगत करायची अन् त्यावर धरण बांधायचे. प्रत्यक्षात धरणाच्या निर्मितीनंतर प्रकल्पातील पाणी परस्पर उद्योगांकडे वळते करायचे. ...
राज्य शासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर सौरऊर्जा पंप शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात १ हजार ४२० सौरपंप वितरित केले जाणार आहे. ...