बोईंग इंडिया परत येणारमिहानमध्ये साकारण्यात आलेल्या एमआरओचे संचालन बोईंग इंडिया करणार होते. मात्र प्रकल्प पूर्ण झाल्यावर बोईंगने तो एअर इंडियाला हस्तांतरित केला. यामुळे एक नकारात्मक संदेश गेला होता. मुख्यमंत्र्यांनी याकडेही आपण विशेष लक्ष केंद्रित के ...
नागपूर : धंतोलीच्या संगम पूल परिसरात शुक्रवारी रात्री अचानक एक घर खचल्याने खळबळ उडाली. हे घर विष्णू शंकर डोंगरे नामक अंध व्यक्तीचे आहे. घटनेच्या वेळी डोंगरे व त्यांचे कुटुंबीय घरीच होते. लोकांनी वेळीच त्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.विष्णू डो ...
डिफेन्स उत्पादने क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणारअंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरदृष्टी असलेल्या नेत्याची उपमा दिली. या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि सुभाष देसाई यांनी मदत केल्यामुळे रिलायन्स-एडीएजीच्या प्रकल्पाला ६९ दि ...
नवी दिल्ली : देशभरातील वृद्धांना आर्थिक मदत, अन्नसुरक्षा, आरोग्यनिगा, निवारा आणि अन्य गरजा पुरविण्यासाठी राष्ट्रीय धोरणात सुधारणा घडवून आणा, असा आदेश सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिला आहे. ...
पोलीस मुख्यालय संघाच्या अशोक राठोड याने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत व लांब उडीत तर साहेबराव राठोड याने थाळीफेक, भालाफेक स्पर्धेत अव्वल स्थान पटकावून... ...
आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सव ३० आॅगस्ट रोजी यवतमाळात होत आहे. मात्र शासनाचा निधी घेऊन बिरसा ब्रिगेड ही संघटना स्वत:च श्रेय घेत असल्याचा आरोप ... ...
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा व महत्त्वाकांक्षी बेंबळा सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावा, यासाठी सर्व संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. ...